एक प्रेरणादायी प्रवास
फेरीवाला ते बागायतदार
माणसाची खरी संपत्ती त्याच्या अवती भवती असलेल्या परिसरावरून ठरत असते. या उक्तीला स्मरून, राजापूर तालुक्यातल्या धाउलवल्ली गावातील पेशाने पोस्टमन असलेल्या शेतकऱ्याने आपला आनंद पैशात न मोजता मुक्या जनावरांच्या हास्यात आणि आणि स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्यात मिळवलाय.